नोसिबो(Nocibo)व प्लासिबो(placebo)
सजगध्यानाची
ओळख
आपण आपल्या आजूबाजूला तर कधी स्वतःहा अनेक चमत्कारिक आजार बरे झालेले पाहिले आसतील किंवा अनुभवले ही आसतील.अनेक व्यक्तींना प्रश्न पडलेले आसतील.माझ्या वरती कोणीतरी करणी केलेली आहे.मुठ मारली आहे.याच्यामुळे मला सतत काहीना-काही ञास होतो,माझे कामावरती लक्ष लागत नाही.साहेब सारखे ओरडतात.आमच्या नवरा-बायकोचे चांगले चाले होते.आता आजिबात पटत नाही.आमचे चांगले चालेले कोणाला बघवत नाही.आमच्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागलेली दिसते.असे अनेक विचार व सौम्य मानसिक विकार(Neurosis)विकृती निर्माण होतात.किंवा एखाद्या वेळी डॉक्टरनी चुकीचा रिपोर्ट/सल्ला दिल्यामुळे आपण आपले शारीरीक व मानसिक रिपोर्ट चांगले असताना ही त्या विचारां प्रमाणे,रिपोर्ट प्रमाणे विचार करायला लागतो.त्या नुसार आपली मानसिक स्थिती बनते.म्हणजे आपल्या चुकीच्या विचारानी शरीरातील रसायने त्यानुसार बदलत रहातात.याला "नोसिबो"(Nocebo)
म्हणतात.
आपण एखाद्याला औषधी स्वरूपा मध्ये हाजमोलाच्या किंवा इतर गोळ्या देतो. अथवा पातळ औषधी समजून फक्त पाणी देतो.व आपल्या वरती विश्वास ठेवून त्या व्यक्ती ते औषध आहे असे समजून घेतात. व आजारातून बरे होतात. (असे अनेक प्रयोग मी स्वतःहा ही केलेले आहेत).यालाच "प्लासिबो(placebo)
म्हणतात.
असे कसे घडते,तर आपण आपल्या मनाला जसे समजावू तसे आपले मन समजते व मेंदू मध्ये आपल्या समजून घेण्याच्या प्रतिक्रिया नुसार रसायनांची प्रक्रिया चालू होते.जशा प्रतिक्रिया तशी मेंदूची/मनाची स्थिती रहाते.विचारांचा कल्लोळ असेल तर मेंदू मध्ये युद्धस्थिती निर्माण होते.विचार शांत आसतील तर मेंदू मध्ये शांतता स्थिती निर्माण होते.
आपल्या सजगता ध्यानाने आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांची/भावनांची समजूतदार प्रतिक्रिया निर्माण होते.आपल्या जीवनावर,वर्तनावर,त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. या साठी प्रत्येक व्यक्तीने सजगता ठेवायला हवी. सजगतेने कृती करायला हवी. यामुळे आपले जीवन आनंदी होईल.
-राहुल दळवी
माईंडफुलनेस प्रशिक्षक
07066217153
सजगध्यानाची
ओळख
आपण आपल्या आजूबाजूला तर कधी स्वतःहा अनेक चमत्कारिक आजार बरे झालेले पाहिले आसतील किंवा अनुभवले ही आसतील.अनेक व्यक्तींना प्रश्न पडलेले आसतील.माझ्या वरती कोणीतरी करणी केलेली आहे.मुठ मारली आहे.याच्यामुळे मला सतत काहीना-काही ञास होतो,माझे कामावरती लक्ष लागत नाही.साहेब सारखे ओरडतात.आमच्या नवरा-बायकोचे चांगले चाले होते.आता आजिबात पटत नाही.आमचे चांगले चालेले कोणाला बघवत नाही.आमच्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागलेली दिसते.असे अनेक विचार व सौम्य मानसिक विकार(Neurosis)विकृती निर्माण होतात.किंवा एखाद्या वेळी डॉक्टरनी चुकीचा रिपोर्ट/सल्ला दिल्यामुळे आपण आपले शारीरीक व मानसिक रिपोर्ट चांगले असताना ही त्या विचारां प्रमाणे,रिपोर्ट प्रमाणे विचार करायला लागतो.त्या नुसार आपली मानसिक स्थिती बनते.म्हणजे आपल्या चुकीच्या विचारानी शरीरातील रसायने त्यानुसार बदलत रहातात.याला "नोसिबो"(Nocebo)
म्हणतात.
आपण एखाद्याला औषधी स्वरूपा मध्ये हाजमोलाच्या किंवा इतर गोळ्या देतो. अथवा पातळ औषधी समजून फक्त पाणी देतो.व आपल्या वरती विश्वास ठेवून त्या व्यक्ती ते औषध आहे असे समजून घेतात. व आजारातून बरे होतात. (असे अनेक प्रयोग मी स्वतःहा ही केलेले आहेत).यालाच "प्लासिबो(placebo)
म्हणतात.
असे कसे घडते,तर आपण आपल्या मनाला जसे समजावू तसे आपले मन समजते व मेंदू मध्ये आपल्या समजून घेण्याच्या प्रतिक्रिया नुसार रसायनांची प्रक्रिया चालू होते.जशा प्रतिक्रिया तशी मेंदूची/मनाची स्थिती रहाते.विचारांचा कल्लोळ असेल तर मेंदू मध्ये युद्धस्थिती निर्माण होते.विचार शांत आसतील तर मेंदू मध्ये शांतता स्थिती निर्माण होते.
आपल्या सजगता ध्यानाने आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांची/भावनांची समजूतदार प्रतिक्रिया निर्माण होते.आपल्या जीवनावर,वर्तनावर,त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. या साठी प्रत्येक व्यक्तीने सजगता ठेवायला हवी. सजगतेने कृती करायला हवी. यामुळे आपले जीवन आनंदी होईल.
-राहुल दळवी
माईंडफुलनेस प्रशिक्षक
07066217153

Comments
Post a Comment